नाशिक: शहर परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत आहे. पोलिसांकडून विविध प्रकारे गुन्हेगारांवर जरब बसविण्याचा दावा केला जात असतांना गुन्हेगार मात्र कोयते फिरवत, मागील भांडणाच्या कुरापती काढून पोलिसांना आव्हान देत दहशत माजवत असल्याचे पुन्हा आढळून आले. रविवारी रात्री जुन्या वादातून २६ वर्षाच्या गुन्हेगाराची हत्या करण्यात आली. शहराजवळील पाथर्डी गावात हा प्रकार घडला. इंदिरानगर पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या तासभरात सहा संशयितांना ताब्यात घेतले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा