मालेगाव : विशिष्ट कुटूंबाने कब्जा केलेल्या येथील महात्मा गांधी विद्यामंदीर आणि आदिवासी सेवा समिती या दोन शैक्षणिक संस्था सद्यस्थितीत तद्दन राजकीय अड्डा बनल्या आहेत, असा आरोप करीत या संस्थांचा कारभार लोकशाही पध्दतीने सुरु केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, अशी गर्जना पालकमंत्री दादा भुसे यांनी येथे केली. रविवारी येथे शिवसेना पक्षाचा मेळावा पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना भुसे यांनी ही ग्वाही दिली. यावेळी शिवसेनेचे पक्ष निरीक्षक हेमंत पवार, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, संपर्क प्रमुख सुनील पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यात महात्मा गांधी विद्यामंदीर व आदिवासी सेवा समिती या शिक्षण संस्थांच्या कारभारावर भुसे यांनी सडकून टीका केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा