नाशिक : मे, जून आणि जुलै महिन्यात टंचाईची तीव्रता वाढते. त्यामुळे सद्यस्थितीत ज्या ठिकाणी कमी जलसाठा असेल, त्यांनी आतापासून बचतीचा विचार करावा, अशी सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी केली. एकिकडे पाणी बचतीची सूचना देताना भुसे यांनी दुसरीकडे नाशिक शहरात तूर्तास पाणी कपातीची गरज नसल्याचे नमूद केले. नाशिक शहरात पाणी कमी पडणार नाही. त्यामुळे कपातीचा विषय नसल्याचे सांगत त्यांनी नाशिककरांना दिलासा दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा