नाशिक : शहरातील रस्त्यांना अतिक्रमणांचा पडलेला विळखा आता नाशिककरांच्या जीवावर बेतत आहे. महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जात असली तरी सातत्याअभावी पुन्हा त्याच ठिकाणी किरकोळ विक्रेते, खाद्यपदार्थ, फळविक्रेते जम बसवतात. इंदिरानगर बोगद्याजवळून सिटी सेंटर मॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी झालेल्या अपघातात मोटारीची धडक बसून शिक्षिकेचा मृत्यू झाल्यानंतर तरी महापालिकेला जाग येणार आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा