नाशिक : भाजप आणि शिवसेनेचे मंत्री, पदाधिकाऱ्यांनी बरीच मनधरणी करूनही नाशिक लोकसभा मतदारसंघात शांतिगिरी महाराजांनी माघार न घेता निवडणूक लढण्याची भूमिका कायम ठेवल्याने महायुतीसमोरील अडचणीत भर पडली आहे. मागील निवडणुकीत महाराजांनी नाशिकमधून माघार घेतली होती. तेव्हा नाशिकसह अन्य मतदारसंघात भक्त परिवार सक्रिय प्रचारात उतरल्याने अनेक जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आल्याचा दावा खुद्द महाराजांनी केला होता. त्याची परतफेड यंदा तिकीट देऊन होईल, ही अपेक्षा फोल ठरल्याने शांतिगिरींनी उमेदवारी कायम ठेवली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा