नाशिक: अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी बंडखोरांचे ताबूत थंड करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीची धडपड सुरू होती. दिंडोरी मतदारसंघात यश आले तर, नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांना थांबविण्यात महायुती अपयशी ठरली. नाशिकमधून पाच उमेदवारांनी माघार घेतल्याने ३१ उमेदवार तर, दिंडोरीतही पाच जणांनी माघार घेतल्याने १० उमेदवार रिंगणात आहेत. नाशिकमध्ये चौरंगी तर, दिंडोरीत तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा