नाशिक: महायुतीच्या मंत्रिमंडळातील मंत्री काम करीत नाहीत. मंत्रालयात येत नाहीत. आमदारांसह जनतेची कामे मार्गी लावत नाहीत. मंत्र्यांचे काय सुरू आहे, हे त्यांनाही माहिती नाही. विधानसभा निवडणूक जवळ आली असताना मंत्र्यांनी फाईल अडवण्याचा प्रयत्न केला तर, भविष्यकाळ सर्वांच्या दृष्टीने वाईट आहे. आम्ही मंत्रिमंडळात नाही. उलट त्यांना रस्त्यावर यावे लागेल, असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे यांनी सर्व मंत्र्यांना सुनावल्याने महायुतीतील खदखद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा