नाशिक : नोव्हेबरच्या अखेरीस जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीत ३४ हजार ९५२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ६२ कोटी ५४ लाख रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने विभागीय कृषी सहसंचालकांमार्फत शासनाकडे सादर केला आहे.
पंचनाम्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर नैसर्गिक संकटातील पिकांच्या नुकसानीचा अंतिम अहवाल महसूल व कृषी विभागाने तयार केला आहे. त्यानुसार अवकाळीने जिल्ह्यात कोरडवाहू पिकाखालील ५७९० हेक्टर क्षेत्राचे (४.९२ कोटी), बागायत पिकाखालील १४ हजार ५२३ हेक्टर (२४.६९ कोटी) आणि बहुवार्षिक फळपिकाखालील १४३८ हेक्टर (३२.९३ कोटी) असे एकूण ३४ हजार ९५२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ६२.५४ कोटींच्या निधी अपेक्षित असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा