नाशिक : मराठा आरक्षणासाठी ४७ दिवसांपासून येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाचे रुपांतर आमरण उपोषणात झाले आहे. राजकीय नेत्यांचा कार्यक्रमांना विरोध केला जात असताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जनजाती सुरक्षा मंचच्यावतीने मोर्चा व मेळावा पार पडला. या प्रकारे मंत्री वा लोकप्रतिनिधींनी कार्यक्रम घेऊन आमचा अंत पाहू नये. या संदर्भात आरोग्य राज्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाला कल्पना देऊन पुढील काळात शहर व जिल्ह्यात कार्यक्रम होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे. मराठा आरक्षणासाठी सोमवारी सायंकाळी मशाल फेरी काढण्यात येणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा