नाशिक: अमली पदार्थ तस्करी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आणि बेरोजगारी या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी ठाकरे गटातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग रोखण्यासाठी एमआयएम या पक्षाने केलेल्या मागणीची सत्ताधारी महायुती सरकारने युध्दपातळीवर पूर्तता केल्याचे उघड झाले. मोर्चाच्या आदल्या दिवशी एमआयएमने निवेदनाद्वारे मागणी केली आणि अवघ्या काही तासात शिक्षण विभागाने समस्त शाळा व महाविद्यालयांना मोर्चात विद्यार्थी सहभागी झाल्यास प्राचार्य, मुख्याध्यापकांविरोधात कारवाईचा इशारा दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा