नाशिक : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने समन्यायी पाणी वाटपाचा नवीन अहवाल केला प्रसिद्ध केला असून नवीन मांदाडे अहवालावर अभिप्राय मागितले आहे. या अहवालावरून अभ्यासांती यथायोग्य हरकती वा अभिप्राय द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. मागील दीड दशकांपासून पाण्यावरून नाशिक-नगर आणि मराठवाडा यांच्यात संघर्ष होत आहे. मेंढेगिरी अहवालातील समन्यायी पाणी वाटप शिफारसीनुसार प्रदीर्घ काळापासून गोदावरी खोऱ्यातील जायकवाडी तसेच नगर-नाशिक भागातील धरणांचे पाणी नियोजन केले जाते. या १३ वर्षांच्या काळात सहा वेळा उर्ध्व भागातील म्हणजे नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून समन्यायी पाणी वाटप तत्वानुसार पाणी सोडावे लागले होते. उर्वरित सात वर्षात जायकवाडीतील जिवंत साठा १५ ऑक्टोबरला खरीप वापरासह ६५ टक्के झाल्यामुळे पाणी सोडण्याची वेळ आली नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा