टंचाईमुळे अस्वस्थ ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा
मनमाड : शहरात नगरपालिका क्षेत्रात महिन्यातून दोनदा म्हणजेच पंधरा दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा होत असल्याने आधीच मनमाडकर वैतागलेले असताना दुसरीकडे मात्र धरणातील मुख्य जलवाहिनीला तब्बल ११ ठिकाणी असलेल्या गळतीकडे दोन वर्षांपासून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने त्यांच्या असंतोषात भर पडली आहे. याप्रश्नी आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीने दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा