नाशिक : समाज माध्यमात अतिशय खालच्या पातळीवरून टीका होत असून लेखापरीक्षणाबाबत शासकीय यंत्रणेकडे अर्जफाटे केले जात आहेत. संस्थेच्या कारभाराशी संबंधित कोणत्याही विषयावर संवाद साधता येईल. सर्वसाधारण सभेत चर्चा करता येईल. त्यामुळे समाज माध्यमावरील अपप्रचार बंद करावा, असे आवाहन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले आहे. मविप्र विद्यापीठाची स्थापना, जीर्ण अवस्थेतील शाळा इमारतींचे नुतनीकरण, आंतरराष्ट्रीय संस्थांशी करार, रोजगार उपलब्ध करण्यासाठी केंद्र, संशोधन आणि अभ्यास केंद्राची स्थापना आदी संकल्पही यावेळी जाहीर करण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा