नाशिक – मारकडवाडीतील मतदानाबाबत शंका असतील तर, निवडणूक आयोगाने लोकांच्या म्हणण्यानुसार तपास करावा. गडबड झाली असल्यास चौकशी होणे आवश्यक आहे. एखाद्या यंत्रात बिघाड असू शकतो. परंतु, सर्व यंत्रांमध्ये बिघाड होता, असे म्हणणे योग्य नाही, अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे मांडली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा