जळगाव – तुमच्या एका जिल्ह्यातील वादामुळे चाळीस आमदारांना बदनाम करण्याची गरजच नाही. आमदार रवी राणांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत, असे आवाहन शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. मंत्री पाटील यांनी आमदार बच्चू कडू यांची बाजू घेत राणांना चांगलेच सुनावले.
जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी मंत्री पाटील यांनी संवाद साधला. विदर्भातील वाद आता राज्यभर पसरल्याचे चित्र दिसून येत असून, शिंदे गटाची चांगलीच कोंडी होत आहे. अपक्ष आमदार असलेले रवी राणा यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा