नाशिक : चेन्नई ते जोधपूर रेल्वेगाडीत बसण्याच्या जागेच्या वादातून दोन फेब्रुवारी रोजी नंदुरबार येथे रेल्वेत जमावाने दोघा तरुणांवर शस्त्रांनी वार करुन जबर जखमी केले होते. यातील एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वाढीव कलमान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांच्या शोधासाठी गती देण्यात आली होती. अखेर नंदुरबार पोलीस आणि लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी नऊ संशयितांना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेला चाकू, लाकडी दांडादेखील जप्त करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा