काही दिवसांपासून उन्हाळ कांद्याचे भाव ७०० रुपयांच्या आसपास गटांगळ्या खात असताना गुरुवारपासून नाफेड राज्यात कांदा खरेदी सुरू करीत आहे. या निमित्ताने देवळा तालुक्यातील उमराणे येथील खरेदी केंद्रावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाफेड बाजार भावाने खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांना दरवाढीत लाभ होत नसल्याचा उत्पादकांचा आक्षेप आहे. दुसरीकडे नाफेडच्या खरेदीमुळे दर उंचावत असल्याचा दावा केला जातो. यावर्षी नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यावतीने राज्यात तीन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात येणार आहे. नाफेडच्या खरेदीमुळे कांद्याच्या घाऊक बाजारात काय बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा