नाशिक – मुसळधार पावसामुळे धरणसाठ्यात वाढ होऊन टंचाईचे संकट दूर झाल्याचे चित्र असले तरी नाशिक आणि अहमदनगरकरांना जायकवाडीतील अल्प जलसाठ्याची चिंता भेडसावत आहे. या हंगामात आतापर्यंत दोन्ही जिल्ह्यांतून जवळपास १६ हजार ९०५ म्हणजे १७ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडले गेले. पावसाळा संपेपर्यंत जायकवाडी ६५ टक्के न भरल्यास समन्यायी पाणी वाटप तत्वानुसार गतवर्षीप्रमाणे नाशिक आणि अहमदनगरमधील धरणांमधून पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते. यामुळे सध्या जिल्ह्यातील धरणे भरल्याच्या आनंदापेक्षा जायकवाडी कितपत भरणार, याचा अधिक घोर नाशिक, नगरला लागला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा