नाशिक : पावसाळ्यात डोंगर, धबधबे, गडकिल्ले, घाट, धरण, तलाव परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी असते. अशा ठिकाणी दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित पर्यटन स्थळाची क्षमता लक्षात घेऊन गर्दी नियंत्रित करण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने पर्यटक परवाना देण्याची संकल्पना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मांडली आहे. प्रथम येईल त्यास प्राधान्य या तत्वावर हे पर्यटक परवाने देण्यात यावेत, असेही त्यांनी सूचित केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा