नाशिक : काही मंडळे विशाल आकाराची दोन ढोल-ताशा पथके सहभागी करतात. त्यामुळे मिरवणूक संथपणे पुढे सरकते. मागील मंडळे अडकून पडतात. आवाजाच्या भिंती उभारण्यास परवानगी दिल्यास मिरवणुकीतील संथपणा दूर करता येईल. तसेच प्रत्येक गणेश मंडळास केवळ एकच ढोल पथक सहभागी करण्यास परवानगी द्यावी आणि अखेरच्या मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन होईपर्यंत मिरवणूक सुरू ठेवावी, अशी मागणी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. पोलिसांनी ध्वनि प्रदूषणाबाबत न्यायालयीन निर्णयाचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. सजावट आणि देखाव्यातून धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घेण्याची सूचना गणेश मंडळांना केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा