नाशिक: आषाढी एकादशीनिमित्ताने नाशिक सायकलिस्टस् फाऊंडेशनच्यावतीने आयोजित पर्यावरणस्नेही सायकल वारीने शुक्रवारी सकाळी विठू माऊलीचा जयघोष करीत पंढरपूरकडे प्रस्थान केले. व्यसनमुक्त भारतचा संदेश घेऊन निघालेली सायकल वारी नाशिक ते पंढरपूर या ३५० किलोमीटरच्या अंतरात जनजागृती करणार आहे. वारीत ३०० सायकलपटू सहभागी झाले असून त्यामध्ये ४० महिलांसह एका अपंगाचाही समावेश आहे. संपूर्ण राज्यातील सायकलपटू सात जुलै रोजी पंढरपूरमध्ये एकत्र येणार असून त्यांचा सायकल रिंगण सोहळा होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा