नाशिक : सूरत-चेन्नई हरित महामार्गाच्या भूसंपादनात बागायती क्षेत्र हंगामी बागायती दाखवणे, द्राक्षबागांचे अतिशय कमी मूल्यांकन, अनेक मुद्यांवर कृषिसह संबंधित यंत्रणेचे मार्गदर्शन न घेता परस्पर दर निश्चिती आणि या सर्व प्रक्रियेत शेतकरी व स्थानिक लोकप्रतिनिधींना दूर ठेवण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या कार्यशैलीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी ताशेरे ओढले. एकदा दर निश्चिती करून ते जाहीर झाल्यावर त्यात फेरबदल करता येत नाही. त्यामुळे हा पेच कसा सुटणार, हाच प्रश्न आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा