नाशिक : इयत्ता १० वी परीक्षेत पहिल्याच दिवशी येवला तालुक्यातील अंदरसुल येथील केंद्रात कॉपी पुरविण्याचे प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येते. याशिवाय ग्रामीण भागात इतरही काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे सांगण्यात येते. बंदोबस्तासाठी पोलिसांची संख्या कमी असल्याने टवाळखोरांची हिम्मत वाढली. नाशिक शहरातील केंद्रांवर शांतता राहिली. मातृभाषा मराठीची प्रश्नपत्रिका सोडवितांना कुठेही कॉपीचा प्रकार घडला नसल्याचा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा