नाशिक – पावसाअभावी जवळपास दीड महिने तळ गाठण्याच्या मार्गावर असलेले, नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण आता निम्मे म्हणजे ५० टक्के भरण्याच्या स्थितीत आहे. आंबोली परिसरात २४ तासांत १०४ मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे गंगापूरचा जलसाठा उंचावत आहे. दुसरीकडे संततधारेमुळे दारणा धरणही ७५ टक्के भरले असून त्यातून बुधवारी १८०० क्युसेकचा विसर्ग करण्यात आला. दुपारी भावली धरण तुडूंब भरून वाहू लागले. नांदुरमध्यमेश्वर धरणातूनही सायंकाळी विसर्ग करण्यात आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा