नाशिक – मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात वळण रस्त्यांसाठी जागा ताब्यात घेऊन प्रदीर्घ काळापासून बाधितांना मोबदला न देता ठराविक बांधकाम व्यावसायिकांना मात्र या काळात ९५५ कोटींचा मोबदला प्राधान्यक्रम डावलून दिल्याची तक्रार शेतकरी कृती समितीने पुन्हा एकदा केली. तत्काळ मोबदला न दिल्यास संबंधित रस्त्यांवर नांगर फिरवून शेती केली जाईल, असा इशारा समितीने दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा