जळगाव : घरोघरी नळजोडणी देत गावांसह वाड्या-वस्त्या व तांड्यांवर प्रतिदिन, प्रतिव्यक्ती ५५ लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने राज्यात जलजीवन मिशन ही योजना राबवण्यात येत आहे. या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या योजनांमधून आतापर्यंत राज्यात ८८ ते १०० टक्के नळजोडणी पूर्ण केल्याचा दावा केला जात असताना, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातच ही योजना संकटात सापडल्याचे दिसत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा