नाशिक – मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील घोटीलगतचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे सिन्नर, शिर्डीकडे जाणाऱ्या त्रिफुलीवरील वाहतूक कोंडीतून वाहनधारकांची मुक्तता झाली आहे. या त्रिफुलीवर आजवर अनेक अपघात झाले आहेत. उड्डाण पुलामुळे तो धोका कमी झाला. शिवाय, पुलालगतच्या सेवा रस्त्यानेही वाहनधारक सिन्नर, शिर्डीकडे मार्गस्थ होतात. नाशिक-मुंबई दरम्यान दोन्ही दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांचा प्रवास यामुळे सुखद झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा