नाशिक – गंगापूर धरणातील जल प्रदूषणाच्या मुद्यावरून पूजनाला झालेला विरोध बाजूला ठेवत महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी धरण परिसरात विधीवत जलपूजन केले. माजी महापौर दशरथ पाटील यांनी धरणातील जल प्रदूषणाबाबत उपस्थित केलेले मुद्दे धरण अर्थात पाटबंधारे विभागाशी संबंधित आहेत. या अनुषंगाने संपूर्ण माहिती घेऊन त्या विभागाला कळविले जाईल. मनपा धरणातील पाणी प्रथम शुध्दीकरण केंद्रात नेते तिथे योग्य प्रकारे प्रक्रिया करून अतिशय शुध्द पाणी शहरवासीयांना पुरवले जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला कुठलाही धोका नाही, असा निर्वाळा डॉ. करंजकर यांनी दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा