नाशिक – दीपावलीच्या काळात शहर स्वच्छ राखण्यासाठी दोन वेळा साफसफाई करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, या काळात रस्त्यांवरील सर्व पथदीप सुरु राहतील. त्यात कुठलाही खंड पडणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी केली. सणासुदीच्या काळात पाणी पुरवठा सुरळीत राखण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. या कामात कसूर झाल्यास संबंधित विभागाला जबाबदार धरले जाणार असल्याची तंबी देण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा