नाशिक : कांद्याचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेला ४० टक्के निर्यात कर मागे घ्यावा, नाफेड व एनसीसीएफकडील राखीव (बफर) साठा क्विंटलचे दर सहा हजारावर गेल्यानंतर बाजारात आणावा, अशी मागणी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेतर्फे करण्यात आली. कांदा व्यापाऱ्यांनी लिलावातून बाहेर पडताना याच स्वरुपाच्या काही मागण्या केल्या आहेत. त्याचे एकप्रकारे समर्थन उत्पादकांनी केले. सलग पाच दिवस जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव झाले नाहीत. या स्थितीला उत्पादकांनी सरकारला जबाबदार धरले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा