नाशिक : गोदावरी स्वच्छतेसाठी रामकुंड परिसरात वाहने, कपडे धुणाऱ्यांसह पात्रात कचरा, निर्माल्य टाकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होत नसल्याने परिस्थितीत फारशी सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे. या परिसरात पोलीस व महानगरपालिकेकडून कारवाई केली जाते. उभयतांनी स्वतंत्र कारवाई न करता मनपा स्वच्छता कर्मचारी आणि पोलीस विभागातील कर्मचारी यांचे संयुक्त पथक तयार करून नियमांचे उल्लंघन न करणाऱ्यांविरोधात कारवाईची सूचना करण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा