नाशिक : प्रदीर्घ काळ गारव्याची अनुभूती घेणाऱ्या नाशिकमधून थंडी निरोप घेण्याच्या मार्गावर असताना पुन्हा एकदा तापमानाचा पारा खाली आला आहे. चार दिवसांपूर्वी १७ अंशावर पोहोचलेला पारा शुक्रवारी ७.२ अंशांनी घसरून तापमान ९.८ अंशावर आले. उत्तर भारतातील वातावरणाचा हा परिणामआहे. थंडगार वारे वाहात असल्याने फेब्रुवारीत बोचऱ्या थंडीची अनुभूती मिळत आहे. देशातील बहुतेक भागात थंडीचा मुक्काम असल्याने द्राक्षांना अपेक्षित मागणी नाही. परिणामी, उत्पादकांना कमी भावात मालाची विक्री करावी लागत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत द्राक्षाच्या जाळीला ३५० ते ६०० रुपये भाव मिळत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा