नाशिक : कांद्यावरील निर्यात बंदी, साखर कारखान्यांच्या इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणि बांगलादेशकडून भारतीय द्राक्षांवर लावलेले भरमसाठ आयात शुल्क यामुळे शेतकऱ्यांवर झालेले विपरित परिणाम कथन करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यकर्ते या प्रश्नांकडे न्यायाने बघत नसतील तर आपल्याला सामूहिक शक्ती दाखवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. संसद अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात येतील.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा