मालेगाव : मालेगावसह राज्यातील तीन उपविभागीय वन अधिकारी कार्यालयांच्या अधिकारांवर संक्रात आणण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल जनमानसात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. हा निर्णय तुघलकी स्वरुपाचा असल्याची टीका करत तो रद्द करावा, अशी मागणी अखिल भारतीय स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे सदस्य निखिल पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा