नाशिक : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्येची चौकशी करण्यासाठी परभणी ते मुंबई मंत्रालय अशी पदयात्रा काढण्यात आली असून शनिवारी पदयात्रा नाशिकमध्ये दाखल झाली. माकपसह अन्य समविचारी पक्ष, संघटनांच्या वतीने या पदयात्रेला पाठिंबा दर्शविण्यासाठी अचानक रास्ता रोको केल्याने द्वारका परिसरात वाहतूक कोंडी झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा