नाशिक – या वर्षात जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाले असून सध्या धरणांमध्ये उपलब्ध साठ्यात पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन पुढील १० महिने अर्थात ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत पुरेल, यादृष्टीने गांभिर्याने नियोजन करावे, अशी सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी केली. वेगवेगळ्या विभागांच्या नळ पाणी पुरवठा योजना, गुरांसाठी पाण्याची व्यवस्थाही करावी लागेल. यानंतर त्या त्या भागात शिल्लक पाण्याचा कृषी सिंचनासाठी विचार करता येणार आहे. मराठवाड्यातील जायकवाडीसाठी जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडावे लागणार आहे. १५ ऑक्टोबर रोजीच्या जलसाठ्याच्या आधारावर हा निर्णय होईल. जिल्हास्तरीय आढावा बैठक काही विषयांवर चर्चा करून आटोपती घेण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा