मालेगाव तालुक्यातील बोरी-आंबेदरी धरणातून शेती सिंचनासाठी बंदिस्त कालवाद्वारे पाणी देण्यात येणार असून या कामास सुरुवात झाली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे प्रशासन गरीब शेतकऱ्यांची दखल घ्यायला तयार नाही. या कालव्यासाठी पालकमंत्र्यांकडून राजकीय दबाव टाकण्यात येत आहे. असा आरोप या कालव्यास विरोध असलेल्या ग्रामस्थांनी केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा