राज्यातील ५५ टक्के साखर कारखान्यांचे खासगीकरण झाले आहे. १५ वर्षांपूर्वी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातील कृषिमंत्र्यांनी इथेनॉल धोरण आणले असते तर राज्यातील कारखाने बंद पडले नसते. ऊस उत्पादकांना आता सातत्याने दिल्लीवारी घडवून आणणाऱ्या जाणत्या राजाला कारखाने बंद पडण्याविषयी जाब विचारला पाहिजे, अशी टीका राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा