जळगाव : केंद्रीय मंत्र्याची मुलगी सुरक्षित नसेल तर इतरांचे काय, असा प्रश्न उपस्थित करुन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी राज्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्था परिस्थितीवरुन राज्य सरकारला घरचा आहेर दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे, मुक्ताईनगर छेडछाड प्रकरणातील संशयितांविरुध्द गुन्हा दाखल झाला असला तरी रविवारी सायंकाळपर्यंत कोणालाही अटक झालेली नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा