सर्वच धरणे तुडूंब असताना पावसाचा जोर कायम असल्याने या हंगामात नाशिकमधून जायकवाडीच्या दिशेने आतापर्यंत तब्बल १०४ टीएमसी पाणी प्रवाहीत झाले आहे. मराठवाड्यातील जायकवाडी हे १०२ टीएमसी क्षमतेचे विशाल धरण आहे. त्यात ७६ टीएमसी जिवंत तर २६ टीएमसी मृतसाठा असतो. गंगापूर, दारणा व पालखेड धरण समुहातील अतिरिक्त पाणी गोदावरीतून नांदूरमध्यमेश्वरमार्गे मराठवाड्याकडे जाते. या हंगामात जायकवाडी तुडूंब होऊन ओसंडून वाहील, इतका विक्रमी विसर्ग झाल्याचे पाटबंधारे विभागाचे अधिकारी सांगतात. ४६ वर्षांच्या इतिहासात इतका विसर्ग होण्याची ही पाचवी वेळ आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा