नाशिक : शहरातील काठे गल्ली येथील धार्मिक स्थळासभोवतालच्या अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण निर्मूलन विभागाने अलीकडेच कारवाई केली, त्या जागेच्या सातबारा उताऱ्यावर वक्फ बोर्डाच्या पत्राच्या आधारे महसूल प्रशासनाने अनावधानाने प्रमाणित केलेली नोंद अखेर रद्द केली आहे. या संदर्भात भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मनपाला कुठलीही सूचना न देता वक्फ बोर्डाच्या पत्राच्या आधारे सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यात आल्याची तक्रार केली होती. वक्फ बोर्डाचा बडगा दाखवून अतिक्रमणे केली जातात, असा आरोपही त्यांनी केला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा