ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे वाढते कामकाज लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्यासाठी एक यानुसार १५ उपविभागांची निर्मिती केली. नव्याने निर्माण झालेल्या या नऊ उपविभागांचा अतिरिक्त कार्यभार अस्तित्वातील उपविभागातील उपअभियंता आणि शाखा अभियंत्यांकडे सोपविला गेला. यात ताहाराबाद ग्रामपंचायतीत जलवाहिनी, पाण्याच्या टाकीचे बांधकाम अशी कामे न करता बनावट देयकांच्या माध्यमातून १४ लाखाच्या अपहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या वादग्रस्त शाखा अभियंत्याकडे बागलाण उपविभागाची जबाबदारी दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा