नाशिक : माउलीचा गजर करत वारकऱ्यांची मांदियाळी त्र्यंबक नगरीत दाखल होत असताना शहर परिसर भगवे ध्वज, टाळ मृदंग यामुळे भक्तीमय झाले आहे. त्र्यंबकेश्वर येथे गुरुवारपासून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सवास सुरुवात होत आहे. हा यात्रोत्सव निर्मलवारी ठरावा यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत आहेत. यंदा यात्रोत्सवावर दुष्काळाचे सावट असले तरी पाच लाखाहून अधिक वारकरी दर्शनासाठी येतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा