नाशिक : विभागात सात वर्षात सुमारे ३०० बस कालबाह्य झाल्या असून सध्या केवळ ७५० बसेस कार्यरत आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून सिंहस्थात गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. याकडे लक्ष वेधत बसेसचा तुटवडा दूर करण्यासाठी नाशिकसाठी ३०० नवीन बस तातडीने उपलब्ध कराव्यात, अशी मागणी आमदार सीमा हिरे यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा