नाशिक : शहर आणि ग्रामीण भागात अपघातांचा आलेख उंचावत असताना अपघातप्रवण क्षेत्रातील उपाय योजनांची गती मात्र संथच आहे. जिल्ह्यात १४६ अपघातप्रवण क्षेत्र असून तेथील उपाययोजनांबाबत आराखडे तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबईहून शिर्डीला ये-जा करणारे बहुतांश वाहनधारक ज्या घोटी-सिन्नरमार्गे शिर्डी या रस्त्याचा वापर करतात, त्याची अवस्था फारशी चांगली नाही. काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरू असल्याने संपूर्ण वाहतूक एकाच बाजुने (एकेरी) वळविली जाते. शुक्रवारी जिथे अपघात झाला, तिथे हीच स्थिती होती. सिन्नर-शिर्डी मार्गावर दुभाजक असले तरी सिन्नर-घोटी रस्त्यावर काही भागाचा अपवाद वगळता ती व्यवस्थाही नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा