नाशिक – जिल्ह्यात पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी हे तालुके वगळता इतरत्र अद्याप पावसाचे स्वरुप रिमझिमच आहे. मागील २४ तासात मालेगाव तालुक्यातील काही भागात तासभर मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणांमध्ये अतिशय संथपणे जलसाठा उंचावत होत आहे. दारणा धरण केवळ त्यास अपवाद ठरले. ७८ टक्के भरल्याने धरण परिचालन सुचीनुसार शनिवारी त्यातून ११०० क्युसेसचा विसर्ग करण्यात आला. जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांमध्ये सध्या २४ हजार ७७० दशलक्ष घनफूट (३८ टक्के) जलसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ४३ टक्क्यांनी कमी आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा