लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या दुलाजी पाटील कृषी महाविद्यालयाच्यावतीने दिंडोरीतील चाचडगाव येथे हरमन-९९ या काश्मिरी सफरचंद प्रजातीची लागवड करण्यात आली होती. ही लागवड यशस्वी झाली असून झाडे सफरचंदांनी बहरली आहेत.

about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation
MPSC मंत्र : कृषी घटकाचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
The use of artificial intelligence AI technology is also starting in the construction sector Pune print news
‘एआय’ची अशीही कमाल! केवळ आवाजावरून बिल्डरला कळेल संभाव्य घर खरेदी करणारा ग्राहक
Pimpri-Chinchwad cameras AI technology,
आता अत्याधुनिक कॅमेऱ्यांद्वारे पिंपरी-चिंचवडवर नजर, ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर; २५७० ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांचे जाळे
University of Mumbai, Artificial Intelligence Model,
कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलच्या विकासासाठी मुंबई विद्यापीठाची अनोखी झेप! आजारांचे आगाऊ निदान होणार…
Thane Municipal Corporation will dispose of waste in Diva Bhandarli area scientifically
दिवा, भांडर्लीची जमीन होणार कचरामुक्त ? कचराभुमीवरील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार
article about sahyadri sankalp society information
सर्वकार्येषु सर्वदा : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याचा ‘संकल्प’
thermax collaborates with ceres power for green hydrogen production
थरमॅक्सच्या ‘सेरेस’शी भागीदारी; पर्यावरणपूरक हायड्रोजनची किफायतशीर निर्मिती देशात शक्य

या प्रयोगाने स्थानिक शेतकऱ्यांना भुरळ पडली आहे. या प्रयोगाचे शेतकरी सभासद व हितचिंतक यांच्याकडून कौतुक होत असल्याची माहिती संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, उपसभापती देवराम मोगल, शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे, प्राचार्य डॉ. आय. बी. चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा… हतनूरचे दहा दरवाजे उघडल्याने तापीच्या पातळीत वाढ; धुळे जिल्हा प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा 

चाचडगाव येथील जागेत महाविद्यालयाने सफरचंदासह अननस, आंब्याच्या सात प्रकारच्या जाती, जायफळ, कोकम, दालचिनी, नारळाच्या विविध जाती, लेमन ग्रास, फणस, पेरू, लिंब तसेच इतर वनस्पतींची प्रयोगशील लागवड केली आहे. तो प्रयोग देखील यशस्वी होण्याच्या मार्गावर असून त्यासाठी सिंचन पद्धतीचा वापर केला आहे. त्यामध्ये आंतरपिके घेतली जातात. तसेच या ठिकाणी रोपवाटिकाही उभारलेली असून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तज्ज्ञांची मदत घेऊन शेतीचा विकास करण्याचे प्रयोग सुरु आहेत.