राज्यात भाजप-शिवसेना युती सत्तेवर आल्यापासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात कोणत्या ना कोणत्या कारणावरून संकटात अडकत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी आक्रमक व्यूहरचनेची गरज असताना खा. सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्याने ती पूर्ण केल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादीत आलेली मरगळ झटकण्यास सुळे यांचा दौरा आणि त्यांची आक्रमक वक्तृत्व शैली सहाय्यभूत होऊ शकते. या दौऱ्यातील भाषणांमधून विरोधकही चकीत झाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा