नाशिक : जिल्ह्यात मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटात गुरुवारी झालेल्या अपघातात दोन जैन साध्वींचा मृत्यू झाला. कसारा घाटातील हॉटेल आँरेजसमोर पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. कसारा घाटातून नाशिक येथील पवननगर स्थानकात चातुर्मास कार्यक्रमासाठी सिद्धाकाजी आणि हर्षाईकाजी महाराज या नाशिककडे पायी प्रवास करुन येत होत्या. कसारा घाटात त्या आल्या असता एका कंटेनरने खासगी मालवाहू वाहनाला आणि कारला धडक दिली. त्यानंतर पायी चालणाऱ्या महिला साध्वींना धडक बसली. या अपघातात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. इगतपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Mohan Yadav striking motorcycle decorated with various things related to Shiv Sena Mumbai print news
शिवसेनेशी संबंधित विविध गोष्टींनी सजलेली लक्षवेधी मोटारसायकल; मोहन यादव यांचा पुण्यातील केसनंद ते दादर प्रवास
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Change in traffic route in Ramkund area on the occasion of Dussehra
नाशिक : दसऱ्यानिमित्त रामकुंड परिसरात वाहतूक मार्गात बदल
chembur chawle fire
चेंबूरच्या आगीत माणुसकीही झाली खाक, चोरट्यांनी उद्ध्वस्त घरात डल्ला मारत १२ लाखांचा ऐवज चोरला
Tuljapur darshan, youths Kolhapur died accident,
तुळजापूरदर्शन करून परतताना अपघातात कोल्हापूरच्या दोघा तरुणांचा मृत्यू; तिघे जखमी
Extra bus service for Saptshrung Fort in navratri 2024
नाशिक : सप्तश्रृंग गडासाठी जादा बससेवा
Distribution sweets Badlapur station, Akshay Shinde encounter,
ज्या स्थानकात आंदोलन, तिथेच आनंदोत्सव; अक्षय शिंदे चकमकीनंतर बदलापूर स्थानकात पेढे वाटप
Student died Borivali , dumper, mumbai,
बोरिवलीमध्ये डंपरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू