नाशिक – जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने तिसऱ्या दिवशीही तडाखा दिला. नांदगाव तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली. चांदवड, देवळा तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. रब्बी पिकांना पाऊस नुकसानकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.नांदगाव तालुक्यात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. सलग तिसऱ्या दिवशी मनमाड शहर परिसरात दुपारी अर्धा तास सरी कोसळल्या. अनेक ठिकाणी गारपीट देखील झाली. सखल भागात पाण्याचे तळे साचले. पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा